राजकीय
Aadvaith Consultancy https://aadvaith.in
पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १ मध्ये श्रावण महिन्याच्या निमित्ताने विशेष उपक्रम…!
1 week ago
पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १ मध्ये श्रावण महिन्याच्या निमित्ताने विशेष उपक्रम…!
पुणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक १ मध्ये श्रावण महिन्याच्या निमित्ताने तब्बल अकरा हजार पालेभाज्यांचे मोफत वाटप करण्यात आले. हा उपक्रम…
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे 8 जुलै रोजी सत्कार
July 11, 2025
सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे 8 जुलै रोजी सत्कार
भारताचे सरन्यायाधीश मा. श्री भूषण गवई यांचा 8 जुलै रोजी मुंबई येथे महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र…
मलनिस्सारण विभागातील एका उप-अभियंत्याकडे सात पदांचा कार्यभार का?
June 28, 2025
मलनिस्सारण विभागातील एका उप-अभियंत्याकडे सात पदांचा कार्यभार का?
स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी महापालिका आयुक्त, दोन्ही अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे ड्रेनेज विभागातील कारभार बाबत तसेच त्या विभागात दहा…
‘ग्रीन धानोरी अभियान’ उपक्रमास सुरुवात ;
June 23, 2025
‘ग्रीन धानोरी अभियान’ उपक्रमास सुरुवात ;
धनंजयभाऊ जाधव फाऊंडेशन च्या पुढाकाराने धानोरी गाव व उपनगर परिसरात वृक्षरोपण व संवर्धनासाठी ‘ग्रीन धानोरी अभियान’ राबविण्यात येत आहे.…
धानोरी व उपनगरात पूरस्थिती निर्माण झाल्यास ठेकेदार, प्रशासन व भ्रष्टाचारी अधिकारी जबाबदार – सौ. पुजा धनंजय जाधव
June 18, 2025
धानोरी व उपनगरात पूरस्थिती निर्माण झाल्यास ठेकेदार, प्रशासन व भ्रष्टाचारी अधिकारी जबाबदार – सौ. पुजा धनंजय जाधव
मिळालेल्या माहिती नुसार गेल्या अनेक दिवसांपासून धानोरी, मुंजाबावस्ती, टिंगरेनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचत होते, याबाबत २ दिवसांपुर्वी पुणे…
केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यासमावेत पुजाताई धनंजय जाधव यांनी केली पालखी मार्गाची पाहणी.
June 18, 2025
केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा मोहोळ यांच्यासमावेत पुजाताई धनंजय जाधव यांनी केली पालखी मार्गाची पाहणी.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन येत्या एकोणीस तारखेला पुणे शहरात होत आहे. या पालखी मार्गाची केंद्रीय मंत्री मुरलीधर अण्णा…
पूजाताई जाधव यांचे आयुक्तांना निवेदन
June 17, 2025
पूजाताई जाधव यांचे आयुक्तांना निवेदन
धानोरी, मुंजाबावस्ती, टिंगरेनगर परिसरात नालेसफाईच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साचते यामुळे वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास होतो, दुर्गंधी व रोगराई…